प्राणी व वन संवर्धन काळाची गरज
प्राणी व वनस्पती संवर्धन काळाची गरज
वन्यजीवांचे संरक्षण काळाची गरज
वन व वन्यप्राणी यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासंबंधी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. वन्यजीव व्यवस्थापनाचा कायम स्थानिक जनतेशी, लोकप्रतिनिधी आणि अशासकीय संस्थांशी संबंध येतो. त्यादृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक ए.के.मिश्रा यांच्याशी महान्यूजने वन्यजीव सप्ताहच्या पार्श्वभूमीवर केलेली ही बातचीत
जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्यघटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते.
वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात वाघ हा या जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे.
व्याघ्र प्रकल्पासाठी घोषीत केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार असलेले, डोंगराळ तसेच घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. तथापि, त्यांची संख्या ही इतर अभयारण्य किंवा इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने वनविभागामार्फ़त प्रयत्न केले जाणार आहेत.
यामुळे या भागातील वाघांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी मदत होणार आहे.
यामुळे या भागातील वाघांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी मदत होणार आहे.
या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांसाठी पोषक वातावरण तयार करुन, त्यांचे प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश असणार आहे.
व्याघ्र प्रकल्पात मानववस्ती नसलेल्या व मानवी वर्दळ नसलेल्या जंगल भागांचा विकास कोर क्षेत्र म्हणून केला जाणार आहे. त्या सभोवताली असलेल्या क्षेत्राला बफर म्हणून निश्चित केले जाणार आहे. जेणेकरुन तेथे राहणार्या लोकांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी कोर क्षेत्रावर अवलंबून न राहता, त्यांना त्यांच्या गरजा त्यांच्या गावातच भागविणे शक्य होणार आहे.
या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांचे संनियंत्रण करणे, त्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी त्यांच्या अधिवासामध्ये सुधारणा करणे, कर्मचार्यांची क्षमता वाढविणे इत्यादी गोष्टींचा समावेश यात राहणार आहे.
सध्या मेळघाटात वाघांची संख्या ही साठच्या घरात आहे, असा अंदाज आहे. वाघांची संख्या
झपाटय़ाने कमी होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाकरिता केंद्र शासनाने सन १९७२ पासून विशेषतत्वाने राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत असलेली सर्व राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांचा व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश आहे.
पर्यावरण संरक्षण : काळाची गरज
आजकालवेगळेच वातावरण अनुभवायला येते. पावसाळ्यात सुध्दा उकाडा जाणवतो. थंडीच्या दिवसात तर कडाक्याची थंडी केव्हा आली? केव्हा येणार? याची स्मृती जागवावी लागते. उन्हाळा हा बारमाही बाराखडीसारखा असतो. घाम आणि तहान ही तर नित्याचीच चिंता मानवी जीवनाला त्रस्त करीत असते, सतावीत असते, व्याकूळ करीत असते’’ (घामाला अपवाद अर्थात् वातानुकूल बंदिस्ती!) असे सूर, असे व्यथित सूर, असे प्रतिकूलतेचा कंठशोष करणारे सूर जीवन व्यथित करतात. कोणते बरे कारण असेल या व्याकूळतेला? मानवनिर्मित कृतघ्नतेला? जीवनाचे विधायक गणित हे परिश्रमाच्या बेरजेवर, दुष्टपणाच्या शुन्यातील वजाबाकीवर, संपन्नतेच्या गुणाकारावर आणि संकुचित वृत्तीच्या भागाकारावर अवलंबून असते. गणितातील जर ‘कॅलक्युरेटर’ कसाही हाताळला गेला तर, ‘अचूक उत्तराची’ अपेक्षा कशी बरे करावी?
सजीवांचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
वनराईचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
पाण्याच्या संचयाचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
नैसर्गिक संपत्तीचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
आपले पर्यावरण कशावर निर्भर आहे? निसर्ग नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर! मनुष्य ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. योग्य-अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता, खरं म्हणजे पूर्ण क्षमता, मनुष्याच्या ठिकाणी असते. संवर्धन की संहार यावरच पर्यावरणाचे संरक्षण अधोरेखित झालेले असते. मनुष्याची सहिष्णू वृत्ती, स्वार्थाची चढती भाजणी अन् कनवाळूपणाची उतरती भाजणी यातून पर्यावरणाचे जतन कसे बरे होईल?
जतन करा, जतन करा
निसर्गाची हिरवी शाल जतन करा
जतन करा, जतन करा
अक्षय धनाचे जतन करा
जतन करा, जतन करा
समृद्धीचा संचय जतन
या काव्यांशाचा मतितार्थ लक्षात ठेवणे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. पर्यावरण संरक्षण कसे शक्य आहे? वृक्षतोड, जंगलांची सफाई, बेसुमार खनिज संपत्तीची लुट, कॉंक्रीटची तापदायक जंगले यावर जर अंकुश लावला तरच पर्यावरणाचे संरक्षण शक्य आहे. खरं म्हणजे ती काळाची गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मुलभूत गरजांना प्राधान्य देणारे, अग्रक्रम देणारे, भूषण ठरणारी मानवी वृत्ती पर्यावरणाला पूरक ठरणारी असते, प्रेरक ठरणारी असते, प्रेरणावर्धक ठरणारी असते. ‘निसर्गाचे संतुलन सान्निध्य’ ज्यावेळी बिघडते, तापदायक ठरते, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. याला कोण कारणीभूत?
आजकाल सर्व प्रकारची माध्यमे, पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे त्याबद्धल आपली मते आग्रहाने मांडीत असतात. विविध संघटना, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाला अनुकूल आणि हितदायक गोष्टींचा भावनिक आग्रह धरतात. मग तो आग्रह वृक्षसंवर्धनाचा असो, अनावश्यक वृक्षतोडीला पायबंद आणि प्रतिबंध करणारा ‘हट्टाग्रह अन् हक्काग्रह’ असो, डोंगरपठाराचे रूपांतर बिनशेतीत करण्याचा ‘सत्ताग्रहा’ला विरोध असो, केरकचर्याचे वैज्ञानिकदृष्ट्या आरोग्यवर्धक नियोजन असो, अनिर्बंध पाण्याचा अपव्यय असो, हवा प्रदुषणाची वाढती व्याप्ती असो! या प्रकारच्या सार्याच ‘सामाजिक समस्याच’ निकोप समाज व्यवस्थेला घातक ठरतात, दुषणावह ठरतात, तापदायक ठरतात, असं नाही कां आपल्याला वाटत?
हिरवेगार माळरान, हिरवी शाल पांघरलेली आपली मायभूमी, स्वच्छ जलाशये, मग त्या विहिरी असोत, तलाव वा नद्या असोत, पर्यावरणाला बाधक न ठरणारे खोदकाम असो, बांधकाम असो, याचा पुरस्कार ज्यावेळी समाजात होत असतो, त्यावेळी पर्यावरणाचे संतुलन अस्थिर, अस्वस्थ होत असते. याबद्धल कुणाचेही दुमत असू शकत नाही.
‘मनुष्याची कृतघ्नता’ मग ती विषम विचारांची असो, अवाजवी कृत्यांची असो, नैसर्गिक तत्त्वांना बाधा आणणारी असो, योग्य नियंत्रण न ठेवणारी आणि परिणाम म्हणून वेदनांना निमंत्रण देणारी वृत्ती असो-परिणाम ठरलेला- नाश! हे तत्व पर्यावरणालाही लागू पडणारे आहे. जलसाठ्याचा दुरूपयोग करून चालेल का? जंगलसंपत्तीचा जर विध्वंस केला तर पर्यावरणाचे संरक्षण कसे बरं करता येईल? खनिज उत्खनन निसर्ग नियमांचे उल्लंघन करून केले तर, पर्यावरणावर दुष्परिणाम ठरलेलाच असतो. विषारी द्रव्याची योग्य विल्हेवाट लावली, प्रदुषणमुक्त कारखान्यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती, प्लास्टीकचा अल्प उपयोग अन् योग्य पर्यावरणपूरक नियंत्रण, कमी हवा प्रदुषण करणारी वाहने, झाडांची लागवड अन् योग्य निगा, पर्यावरणाला विशेष बाधा न आणणार्या कृत्रिम अडथळ्यांना प्रतिबंध, सौरशक्तीचा अधिकाधिक उपयोग इत्यादींकडे ज्यावेळी डोळस वृत्ती, अनुकूल वृत्ती दिसेल तीच काळाची गरज आहे. अन्यथा कोणते भीषण चित्र भविष्यात समाजात दिसेल याचा उहापोह करणारी या काव्यपंक्तीः-
कॉंक्रिटची जंगले
ठरतील संहारक पाऊले
प्लास्टिकचा उपद्व्याप
देईल जनांना संताप
बेसुमार वृक्षतोड
देईल संहाराला जोड
विषारी द्रव्याचा ताप
होईल भितीचा बाप
अशाने होईल प्रदुषण
करील मानवांचे शोषण
हे जर टाळायचे असेल तर-
निसर्ग नियमांचे पालन करूया,
वृक्षवेलींचे संवर्धन करूया,
भयमुक्त, संहारमुक्त जीवन जगूया,
अन् पर्यावरणाचे रक्षण करूया.
वन व वन्यप्राणी यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासंबंधी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. वन्यजीव व्यवस्थापनाचा कायम स्थानिक जनतेशी, लोकप्रतिनिधी आणि अशासकीय संस्थांशी संबंध येतो. त्यादृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक ए.के.मिश्रा यांच्याशी महान्यूजने वन्यजीव सप्ताहच्या पार्श्वभूमीवर केलेली ही बातचीत
प्रश्न- व्याघ्र प्रकल्प म्हणजे काय ?
उत्तर- जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्यघटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते.
उत्तर- जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्यघटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते.
वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात वाघ हा या जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे.
व्याघ्र प्रकल्पासाठी घोषीत केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार असलेले, डोंगराळ तसेच घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. तथापि, त्यांची संख्या ही इतर अभयारण्य किंवा इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने वनविभागामार्फ़त प्रयत्न केले जाणार आहेत.
यामुळे या भागातील वाघांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी मदत होणार आहे.
यामुळे या भागातील वाघांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी मदत होणार आहे.
या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांसाठी पोषक वातावरण तयार करुन, त्यांचे प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश असणार आहे.
व्याघ्र प्रकल्पात मानववस्ती नसलेल्या व मानवी वर्दळ नसलेल्या जंगल भागांचा विकास कोर क्षेत्र म्हणून केला जाणार आहे. त्या सभोवताली असलेल्या क्षेत्राला बफर म्हणून निश्चित केले जाणार आहे. जेणेकरुन तेथे राहणार्या लोकांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी कोर क्षेत्रावर अवलंबून न राहता, त्यांना त्यांच्या गरजा त्यांच्या गावातच भागविणे शक्य होणार आहे.
या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांचे संनियंत्रण करणे, त्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी त्यांच्या अधिवासामध्ये सुधारणा करणे, कर्मचार्यांची क्षमता वाढविणे इत्यादी गोष्टींचा समावेश यात राहणार आहे.
सध्या मेळघाटात वाघांची संख्या ही साठच्या घरात आहे, असा अंदाज आहे. वाघांची संख्या
झपाटय़ाने कमी होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाकरिता केंद्र शासनाने सन १९७२ पासून विशेषतत्वाने राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत असलेली सर्व राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांचा व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश आहे.
प्रश्न- संवर्धन-संरक्षणासाठी असलेले कायदे कोणते ?
उत्तर-भारतीय अधिनियम १९२७ अन्वये वनक्षेत्रांचे व वन्यजीवांचे संरक्षण करता येते. वन्य (संरक्षण) संरक्षण करता येते. अधिनियम १९७२ अंतर्गत वन्यजीव व वन्यप्राण्यांना राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची निर्मिती करुन विशेष संरक्षण देता येते. वन (संवर्धन) अधिनियम १९८० या कायद्यात वनक्षेत्रांचे कामासाठी उपयोगाबाबत तरतुदी आहे. जैवविविधता जनन अधिनियम २००२ यासह क्रिमिनल प्रोसिजर कोड आदी कायदे सुध्दा अस्तित्वात आहेत.
उत्तर-भारतीय अधिनियम १९२७ अन्वये वनक्षेत्रांचे व वन्यजीवांचे संरक्षण करता येते. वन्य (संरक्षण) संरक्षण करता येते. अधिनियम १९७२ अंतर्गत वन्यजीव व वन्यप्राण्यांना राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची निर्मिती करुन विशेष संरक्षण देता येते. वन (संवर्धन) अधिनियम १९८० या कायद्यात वनक्षेत्रांचे कामासाठी उपयोगाबाबत तरतुदी आहे. जैवविविधता जनन अधिनियम २००२ यासह क्रिमिनल प्रोसिजर कोड आदी कायदे सुध्दा अस्तित्वात आहेत.
प्रश्न- राज्यातील प्रमुख अभयारण्य-राष्ट्रीय उद्याने कोणती ?
उत्तर-गुगामल हे राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान पेंच नागपूर, ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपुर, गोंदिया आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली, मुंबई यांचा समावेश आहे. अभयारण्यामध्ये मेळघाटामील नरनाळा, वाण अभयारण्य, मेळघाट अभयारण्य अमरावती, अंबाबरवा अभयारण्य बुलडाणा, करनाळा पक्षी अभ्यारण्य, तानसा वन्यजीव अभयारण्य, तानसा वन्यजीव अभयारण्य, नायगाव मयुर वन्यजीव अभयारण्य, रेहकुळी काळविट अभयारण्य, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य, चपराळा वन्यजीव अभयारण्य असे एकूण २३ अभयारण्ये राज्यात आहेत.
उत्तर-गुगामल हे राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान पेंच नागपूर, ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपुर, गोंदिया आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली, मुंबई यांचा समावेश आहे. अभयारण्यामध्ये मेळघाटामील नरनाळा, वाण अभयारण्य, मेळघाट अभयारण्य अमरावती, अंबाबरवा अभयारण्य बुलडाणा, करनाळा पक्षी अभ्यारण्य, तानसा वन्यजीव अभयारण्य, तानसा वन्यजीव अभयारण्य, नायगाव मयुर वन्यजीव अभयारण्य, रेहकुळी काळविट अभयारण्य, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य, चपराळा वन्यजीव अभयारण्य असे एकूण २३ अभयारण्ये राज्यात आहेत.
प्रश्न- राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकारण म्हणजे काय ?
उत्तर- वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गठित करण्यात आलेली वैधानिक संस्था म्हणजे राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकारण होय. देशभर अस्तित्वात असलेल्या वाघांचे संरक्षण व संवर्धन या संबंधीच्या प्रयत्नाने सनियंत्रण, निर्देशन करणे यासाठी निधी उपलब्ध करणे, केलेल्या प्रयत्नाचे मुल्यमापन, त्यासंबंधी संशोधनास चालना, व्याघ्र संवर्धन आराखडय़ांना मंजुरी अशी कामे मुख्यत्वे ही संस्था करते. वाघांच्या संरक्षणासंबंधी अस्तित्वात असलेली ही सर्वोच्च संस्था आहे.
उत्तर- वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गठित करण्यात आलेली वैधानिक संस्था म्हणजे राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकारण होय. देशभर अस्तित्वात असलेल्या वाघांचे संरक्षण व संवर्धन या संबंधीच्या प्रयत्नाने सनियंत्रण, निर्देशन करणे यासाठी निधी उपलब्ध करणे, केलेल्या प्रयत्नाचे मुल्यमापन, त्यासंबंधी संशोधनास चालना, व्याघ्र संवर्धन आराखडय़ांना मंजुरी अशी कामे मुख्यत्वे ही संस्था करते. वाघांच्या संरक्षणासंबंधी अस्तित्वात असलेली ही सर्वोच्च संस्था आहे.
प्रश्न- मेळघाटातील पुनर्वसन कामांची सद्य:स्थिती काय आहे?
उत्तर- मेळघाटातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून बोरी, कोहा, कुंड या तीन गावांचे पुनर्वसन पूर्णपणे करण्यात आलेले आहे. याशिवाय वैराट, चुरणी या दोन गावांचे पुनर्वसन प्रगती पथावर आहे. याशिवाय मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत धोकादायक व्याघ्र अधिवास क्षेत्रातील एकूण २९ गावांचे पूनर्वसन सुध्दा प्रस्थापित आहे. पैकी गोलाई या गावाची पुनर्वसन करण्याची गरज असल्याने उर्वरित २८ गावांचे पुनर्वसन प्रस्तावित आहे. पैकी चुर्णी आणि वैराट चे काम सुरु आहे.
उत्तर- मेळघाटातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून बोरी, कोहा, कुंड या तीन गावांचे पुनर्वसन पूर्णपणे करण्यात आलेले आहे. याशिवाय वैराट, चुरणी या दोन गावांचे पुनर्वसन प्रगती पथावर आहे. याशिवाय मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत धोकादायक व्याघ्र अधिवास क्षेत्रातील एकूण २९ गावांचे पूनर्वसन सुध्दा प्रस्थापित आहे. पैकी गोलाई या गावाची पुनर्वसन करण्याची गरज असल्याने उर्वरित २८ गावांचे पुनर्वसन प्रस्तावित आहे. पैकी चुर्णी आणि वैराट चे काम सुरु आहे.
पृथ्वीच्या आरोग्य रक्षणासाठी वनसंवर्धन आवश्यक!
दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस ‘वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो. वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी गेल्या ४५ वर्षांपासून जगभर ‘वसुंधरा दिन’ साजरा केला जात आहे.
लोकसंख्या विस्फोट, प्रदूषण, जंगलतोड, पर्यावरणाची नासाडी यामुळे पृथ्वीवरील वाढता ताण विचारात घेऊन सन १९९२ मध्ये ‘रिओ दि जानेरो’ येथे पहिली वसुंधरा शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या जागतिक परिषदेत पृथ्वी वाचविण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली व त्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण ठरावही संमत करण्यात आले. यावेळी ‘अजेंडा-२१’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या घोषणापत्राने पर्यावरणाचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघ आणि देशोदेशीच्या सरकारांच्या कार्यक्रमपत्रिकेवर आला. ही शिखर परिषद पार पडून आता जवळपास २५ वर्षांचा काळ लोटला आहे. दरम्यानच्या काळात परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिघडत गेली आहे.
जागतिक लोकसंख्या १.६ अब्जांनी वाढली आहे. या प्रचंड लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी पृथ्वी जेवढे देऊ शकते किंवा राखू शकते, त्याहूनही अधिक प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर आपण करीत आहोत. त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ४८ टक्क्यांनी वाढले आहे. मानवी कृतीतून उत्सर्जित होणार्या हरितगृह वायूंपैकी ‘कार्बन डाय-ऑक्साइड’ हा सर्वाधिक घातक असा वायू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत पृथ्वीच्या तापमानात जेवढी वाढ झाली आहे. त्यापैकी ८५ टक्के तापमानवाढ एकट्या कार्बन डाय-ऑक्साइडमुळे झाली आहे. खनिज इंधने ही मानवनिर्मित कार्बन डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे मोठे स्रोत आहेत. आपण ज्या ज्या वेळी वाहनांचा व उर्जेचा अतिरेकी वापर करत असतो. त्या त्या वेळी खनिज इंधने जाळून कार्बन डाय-ऑक्साइडची निर्मिती करत आपण जागतिक तापमानवाढीला हातभार लावत असतो.
वन्यजीवांचे संरक्षण काळाची गरज
आपला भारत समृध्द जैवविविधता लाभलेला एक देश आहे. येथे जंगलात प्राणी वनस्पती, पक्षी यामध्ये प्रचंड वैविध्य आढळते. पण गेल्या काही वर्षापासून ही संपत्ती धोक्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे रक्षण होणे अत्यावश्यक आहे. वने आणि प्राणी यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान ‘वन्यजीव सप्ताह’ साजरा केला जातो. यासाठी शासन स्तरावरही विविध उपक्रम राबविले जातात. तसेच विशेष नियम व कायदेही यासाठी करण्यात आलेले आहेत. धोकाग्रस्त प्राणी व वनस्पीतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी करार १९७५साली केला आहे. भारतात १९७२ साली ‘वन्यजीव संरक्षण कायदा’ही करण्यात आला आहे. भारतीय संविधानाच्या कलम ५९(९)(जी) प्रमाणे वने, नद्या, जलाशय व वन्यजीव यासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरीकाचे मुलभूत कर्तव्य आहे.
आपल्या भारतात फार पूर्वीपासून प्राण्यांना विशिष्ट स्थान देण्यात आलेले आहे. मानवी जीवनाइतकेच वन्यजीवन ही पुरातन आहे. पण आता मानवाचा निसर्गाशी असलेला हा संबंध दुरावल्याचे दिसते. लोकसंख्यावाढ, जंगलतोड, औद्योगिकीकरण, प्रदुषण यासारख्या कारणांमुळे जंगले नष्ट झाली. पर्यायाने तेथील समृध्द वन्यजीवनही मोठ्या प्रमाणावर संपुष्टात आले. ज्या प्रजाती बचाव करण्यास असमर्थ ठरल्या त्या पूर्णपणे नामशेष झाल्या काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन्यजीवन आणि मानवी जीवन यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. असे असले तरी ही या समृध्द नैसर्गिक जीवसृष्टीतील मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळेच वन्यजीवन धोक्यात आले आहे. भक्ष-भक्षक अशा साखळ्यांमध्ये वनस्पती, शाकाहारी प्राणी, मांसाहरी प्राणी असे सर्व जीव आवश्यक आहेत अन्यथा एक जरी नष्ट झाला तरी दुसरा आपोआपच नष्ट होणार आहे.
प्राचीन काळी ऋषीमुनींकडून ही वन्यजीवांना अभय दिले जात असे. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये, वेदांतही पशुसंरक्षणाची महती सांगितली आहे. गौतम बुध्द व भगवान महावीर यांची ही प्राणीमात्रांवर दया करण्याचीच शिकवण आहे. पूर्वी घनदाट अरण्ये असल्यामुळे ही वन्यजीवांचे आपोआपच रक्षण होत असे. पण हळूहळू मोठ्या प्रमाणावर होणार्या जंगलतोडीमुळे, वन्यजीवांचे अधिवास संपुष्टात आल्याने वन्यजीवन ही धोक्यात आले. वन्य प्राण्यात मानवाचे गुंतलेले हितसंबंध लक्षात घेवून आज विविध संघटना, पर्यावरणप्रेमी संस्था वन्य प्राण्यांच्या संरक्षण, जतन व संवर्धनावर भर देत आहेत.
एकीकडे शासन वन्य जीवांच्या, धोक्यात असणार्या विविध प्रजातींना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे प्राण्यांच्या विविध अवयव विक्रीसाठी होणारी तस्करी, चोरटी शिकार दुसरी समस्या उभी करीत आहे. वन्यजीव ही एक अनमोल नैसर्गिक संपत्ती आहे, तिचा जर आपण असाच अपव्यय करीत राहिलो तर त्यापासून होणार्या फायद्यासही आपणास मुकावे लागेल. मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातील अनेक सस्तन प्राणी आणि पक्षांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. इतकेच नव्हे आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेला वाघ ही आज संकटग्रस्त आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरु ही धोक्यात आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून शासनातर्फे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये घोषित करण्यात आलेले आहेत. वन्यजीवन आणि त्यांचे पर्यावरण यांच्या अभिवृध्दीसाठी अनुकूल प्रदेशाला राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य म्हणून घोषित केले जाते.
पर्यावरणातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी वन्य जीवांचे संरक्षण करणे हा मुख्य उद्देश राष्ट्रीय उद्याने स्थापनण्यामागे आहे पण आज तो ही तितकासा सफल होतांना दिसत नाही. अशा पार्कस्ना भेटी देतांना आपण काळजी घ्यावी, कायद्याचे पालन करावे, प्रदुषण रोखणे हे देखील त्यासाठी आवश्यक आहे. पक्षी व प्राणी सुरक्षित व प्रदुषणमुक्त स्थळच प्रजननासाठी निवडतात. तसेच नसेल तर त्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होवून ते धोक्यात येतात. काही वेळा ते स्थलांतर ही करतात परिणामी जंगलातील अन्नसाखळी ही धोक्यात येते. विपरीत परिस्थितीत टिकून राहणे अवघड झाल्याने अनेक वन्य जीवांच्या प्रजाती नामशेष झाल्या असून अनेक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्यघटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते.
वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात वाघ हा या जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे.
व्याघ्र प्रकल्पासाठी घोषीत केलेले क्षेत्र हे निमसदाहरित जंगल असून ते दुर्गम व अति उतार असलेले, डोंगराळ तसेच घनदाट असल्याने या भागात गवे, सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. तथापि, त्यांची संख्या ही इतर अभयारण्य किंवा इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने वनविभागामार्फ़त प्रयत्न केले जाणार आहेत.
यामुळे या भागातील वाघांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी मदत होणार आहे.
यामुळे या भागातील वाघांचे अस्तित्व कायम टिकविण्यासाठी मदत होणार आहे.
या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांसाठी पोषक वातावरण तयार करुन, त्यांचे प्रजनन वाढवून त्यांच्या संख्येत वाढ करणे हा प्रमुख उद्देश असणार आहे.
व्याघ्र प्रकल्पात मानववस्ती नसलेल्या व मानवी वर्दळ नसलेल्या जंगल भागांचा विकास कोर क्षेत्र म्हणून केला जाणार आहे. त्या सभोवताली असलेल्या क्षेत्राला बफर म्हणून निश्चित केले जाणार आहे. जेणेकरुन तेथे राहणार्या लोकांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी कोर क्षेत्रावर अवलंबून न राहता, त्यांना त्यांच्या गरजा त्यांच्या गावातच भागविणे शक्य होणार आहे.
या व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून वाघांचे संनियंत्रण करणे, त्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी त्यांच्या अधिवासामध्ये सुधारणा करणे, कर्मचार्यांची क्षमता वाढविणे इत्यादी गोष्टींचा समावेश यात राहणार आहे.
सध्या मेळघाटात वाघांची संख्या ही साठच्या घरात आहे, असा अंदाज आहे. वाघांची संख्या झपाटय़ाने कमी होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाकरिता केंद्र शासनाने सन १९७२ पासून विशेषतत्वाने राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत असलेली सर्व राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांचा व्याघ्र प्रकल्पामध्ये समावेश आहे.
पर्यावरण संरक्षण
सजीवांचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
वनराईचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
पाण्याच्या संचयाचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
नैसर्गिक संपत्तीचे रक्षण
देई पर्यावरणाला संरक्षण
आपले पर्यावरण कशावर निर्भर आहे? निसर्ग नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर! मनुष्य ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. योग्य-अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता, खरं म्हणजे पूर्ण क्षमता, मनुष्याच्या ठिकाणी असते. संवर्धन की संहार यावरच पर्यावरणाचे संरक्षण अधोरेखित झालेले असते. मनुष्याची सहिष्णू वृत्ती, स्वार्थाची चढती भाजणी अन् कनवाळूपणाची उतरती भाजणी यातून पर्यावरणाचे जतन कसे बरे होईल?
जतन करा, जतन करा
निसर्गाची हिरवी शाल जतन करा
जतन करा, जतन करा
अक्षय धनाचे जतन करा
जतन करा, जतन करा
समृद्धीचा संचय जतन
References
htttp://asmitaankushdighe.blogspot.com/2016/04/blog-post.html
http://savitagadage.blogspot.in/2017/04/blog-post.html
www.blogger.com/blogger.g?blogID=1066582520105725778#editor/
NICE
ReplyDelete